शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 06:20 IST

देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.

लखनऊ : देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.द्वितीय मोदी सरकारने १०० दिवस पूर्ण केल्यानिमित्त येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गंगवार म्हणाले की, हल्ली रोजगारासंबंधीच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरलेली असतात, पण काळजी करण्यासारखे काही नाही. आमचे सरकार याकडे बारकाईने लक्ष देत असून, रोजगार वाढविण्यासाठी काम करत असल्याने रोजगाराचे प्रमाण घटत असल्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. (वृत्तसंस्था)>देशात रोजगारांचा तुटवडा नाही, पण (खास करून) उत्तर भारतात जे नोकर भरती करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून नेहमी हे ऐकायला मिळते की, आम्हाला ज्या पदासाठी माणूस हवा असतो, त्या दर्जाचे उमेदवार खूपच कमी मिळतात.- संतोष कुमार गंगवाल, केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री>सरकार जबाबदारी टाळू पाहात आहे; प्रियांका गांधी यांनी केली टीकाकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गंगवार यांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. प्रियांका यांनी टिष्ट्वटरवर लिहिले: तुमचे सरकार पाच वर्षांहून अधिका काळ सत्तेवर आहे, पण रोजगार काही निर्माण झाले नाहीत. ज्या काही थोड्या-बहुत नोकºया आहेत, त्याही सरकारने लादलेल्या आर्थिक मंदीने हिरावून घेतल्या जात आहेत. सरकार काहीतरी चांगले करेल, याची देशातील तरुण पिढी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही उत्तर भारतीयांचा अपमान करून जबाबदारी टाळू पाहात आहात, हे खपवून घेतले जाणार नाही.

टॅग्स :jobनोकरी