शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

'नोकऱ्यांचा नव्हे, तर लायक उमेदवारांचा तुटवडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 06:20 IST

देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.

लखनऊ : देशात नोकऱ्यांचा तुटवडा नाही, पण ज्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी खास करून उत्तर भारतात कुशल माणसे मिळत नाहीत, असे केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी म्हटले आहे.द्वितीय मोदी सरकारने १०० दिवस पूर्ण केल्यानिमित्त येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गंगवार म्हणाले की, हल्ली रोजगारासंबंधीच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरलेली असतात, पण काळजी करण्यासारखे काही नाही. आमचे सरकार याकडे बारकाईने लक्ष देत असून, रोजगार वाढविण्यासाठी काम करत असल्याने रोजगाराचे प्रमाण घटत असल्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. (वृत्तसंस्था)>देशात रोजगारांचा तुटवडा नाही, पण (खास करून) उत्तर भारतात जे नोकर भरती करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून नेहमी हे ऐकायला मिळते की, आम्हाला ज्या पदासाठी माणूस हवा असतो, त्या दर्जाचे उमेदवार खूपच कमी मिळतात.- संतोष कुमार गंगवाल, केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री>सरकार जबाबदारी टाळू पाहात आहे; प्रियांका गांधी यांनी केली टीकाकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गंगवार यांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. प्रियांका यांनी टिष्ट्वटरवर लिहिले: तुमचे सरकार पाच वर्षांहून अधिका काळ सत्तेवर आहे, पण रोजगार काही निर्माण झाले नाहीत. ज्या काही थोड्या-बहुत नोकºया आहेत, त्याही सरकारने लादलेल्या आर्थिक मंदीने हिरावून घेतल्या जात आहेत. सरकार काहीतरी चांगले करेल, याची देशातील तरुण पिढी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही उत्तर भारतीयांचा अपमान करून जबाबदारी टाळू पाहात आहात, हे खपवून घेतले जाणार नाही.

टॅग्स :jobनोकरी