शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

इतने बडे देशमें ये पहला हादसा नही - अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 10:17 IST

बालमृत्यू प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी फेटाळली.

नवी दिल्ली : ‘इतने बडे देश मे इस तरह का हादसा पहली बार नही हुआ है’, असे म्हणून गोरखपूर येथील बालमृत्यू प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी फेटाळली.गोरखपूरच्या बाबा राधवदास इस्पितळात आॅक्सिजनअभावी गेल्या आठवडाभरात ६३ बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत, असा आरोप करून काँग्रेसने आदित्यनाथ सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीसंबंधी विचारता अमित शहा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘काँग्रेसका काम है इस्तिफा मांगना. लेकिन इस्तिफा देने का कोई कारन नही. इतने बडे देश मे बहुत सारे हादसे हुए है. पहली बार ऐसा हादसा नही हुआ है’.

गोरखपूर घटनेवरून उत्तर प्रदेश शोकाकूल असताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्यात जन्माष्टमी धुमधडाक्यात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरून होत असलेल्या टिकेविषयी विचारता अमित शहा म्हणाले, ‘ जन्माष्टमी अपनी जगह पे है. जैसे देश मे होगी वैसे युपी मे लोगोंके पर्सनल बिलिफ के आधार पर होगी. यह गव्हर्नमेंट का त्योहार नही है!.