शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

नोटाबंदी; कल्पना चांगली अंमलबजावणी सदोष, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. थालेर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:31 IST

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता

नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र खूपच सदोष पद्धतीने केली गेली, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार मिळविणारे अर्थतज्ज्ञ प्रा. रिचर्ड थालेर यांनी व्यक्त केले आहे.शिकागो विद्यापीठातील स्वराज कुमार या विद्यार्थ्याने नोटाबंदीविषयी प्रा. थालेर यांचे मत विचारले होते. त्याला प्रा. थालेर यांनी टिष्ट्वटरवर उत्तर दिले. स्वराज कुमार याने मूळ प्रश्न आणि त्यावरील प्रा. थालेर यांचे उत्तर टिष्ट्वटरवर टाकले. प्रा. थालेर यांचे हे मतप्रदर्शन नवे नाही. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर प्रा.थालेर यांनी लगेच टिष्ट्वटरवर त्याचे स्वागत करताना लिहिले होते की, या धोरणाचा मी पाठीराखा आहे. रोखताविरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे व भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे. मात्र नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्याचे कळल्यावर प्रा. थालेर यांनी ‘खरंच? बोंबला!’ असे दोनच शब्दाचे टिष्ट्वट केले.>काळ्या पैशावर चालणाºया समांतर अर्थव्यवस्थेवर घाला घालणे आणि अर्थव्यवस्थेतील रोखीचे व्यवहार कमी करणे, या उद्देशांनी नोटाबंदी करण्यात आली हे विचारात घेतले तर नोटाबंदी लागू असतानाच लगोलग दोन हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा काढण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता, असेही प्रा. थालेर यांनी म्हटले.

टॅग्स :Note Banनोटाबंदी