शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

अनिवासी भारतीयांना मिळणार ई-मताधिकार!

By admin | Updated: January 12, 2015 00:11 IST

अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ अनिवासी भारतीयांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा अधिकार देण्याची एका समितीची शिफारस स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़ अनिवासींना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्यावर सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे़ यानंतर या आठवड्यात सरकार सर्वोच्च न्यायालयासमक्ष आपली भूमिका मांडणार आहे़ निवडणूक आयोग, कायदा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संबंधित समितीने गतवर्षी सर्वोच्च न्यायालयास आपला अहवाल सोपवण्यापूर्वी सर्व वर्गांकडून त्यांची मते जाणून घेतली होती़ कोरे पोस्टल बॅलेट इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अनिवासींना पाठवले जाऊ शकतात आणि अनिवासी ते भरून टपालाद्वारे परत करू शकतात़ एक वा दोन मतदारसंघांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करता येईल़ स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीचा हेतू यातून साध्य झाला आणि ही प्रक्रिया व्यवहार्य सिद्ध झाली, तर लोकसभा निवडणुकीपर्यंत तिचा विस्तार केला जाऊ शकतो, असे समितीने सर्वोच्च न्यायालयासमक्ष दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले होते़ उपनिवडणूक आयुक्त विनोद जुत्थी यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यीय समितीने हा ५० पानांचा अहवाल तयार केला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)