शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२०१६ च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाले नाही : लष्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:17 IST

सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली.सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६ रोजी करण्यात आले. यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची कोणतीही माहिती या विभागाकडे नाही, असे डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत निवेदनात म्हटले. ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ म्हणजे काय याची भारतीय लष्करात काय व्याख्या आहे याची माहितीच्या अधिकारात संरक्षण मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती.डीजीएमओंनी म्हटले आहे की खुल्या स्त्रोतात जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सर्जिकल स्ट्राईकची व्याख्या अशी : निश्चित अशा गोपनीय माहितीच्या आधारे लष्कराच्या वैध ठिकाणांवर जास्तीतजास्त परिणाम घडवणे आणि उभय बाजुंची किमान हानी होऊ देणे अशी केलेली कारवाई. त्यात लक्ष्य ठरवेल्या भागात हेतुत: शिरणे, नेमकी अमलबजावणी आणि सैनिकांच्या तुकड्या वेगाने मूळ तळावर आणणे.’’ २००४ ते २०१४ या कालावधीत लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते का असेही या अर्जात विचारण्यात आले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान