शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी १२ जुलैपर्यंत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:56 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

Arvind Kejriwal ( Marathi News ) :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने बुधवारी ३ जुलै न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली. ईडीने त्यांना २१ मार्च २०२४ रोजी अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. यासह, न्यायालयाने सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला, यामध्ये त्यांनी वैद्यकीय मंडळाशी सल्लामसलत करताना त्यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर न्यायालय ६ जुलै रोजी निर्णय देणार आहे.

“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयशी संबंधित खटल्यात जामीन मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. वकील रजत भारद्वाज म्हणाले की, सीएम केजरीवाल यांना बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आले असून कायद्याचे पालन केले जात नाही.

सीबीआयच्या अटकेला आव्हान 

या प्रकरणी गुरुवारी वकिलांनी  सुनावणीसाठी अपील केले तेव्हा न्यायमूर्ती म्हणाले, "आधी न्यायाधीशांना कागदपत्रे पाहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी करू. २६ जून रोजी ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले आहे.

हे प्रकरण अद्याप उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने नोटीस बजावली असून याप्रकरणी सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी १७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना २० जून रोजी कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला, मात्र उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCourtन्यायालय