शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘भारताला कुणीही धमकावू शकत नाही’

By admin | Updated: October 22, 2014 05:07 IST

अरुणाचल प्रदेशमधील मॅकमोहन रेषेजवळ महामार्ग उभारण्याच्या भारताच्या योजनेला खीळ घालू पाहणाऱ्या चीनला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे़

मानेसर (हरियाणा) : अरुणाचल प्रदेशमधील मॅकमोहन रेषेजवळ महामार्ग उभारण्याच्या भारताच्या योजनेला खीळ घालू पाहणाऱ्या चीनला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे़ भारताला कुणीही धमकावू शकत नाही़ भारत हा एक शक्तिशाली देश आहे, असे राजनाथसिंह गुरुवारी म्हणाले़चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे. तथापि चीनने या योजनेला तीव्र विरोध केला आहे़ सीमावादावर अंतिम तोडगा निघण्यापूर्वी परिस्थिती गुंतागुंतीची होईल, अशी कोणतीही कृती भारत करणार नाही ही आम्हाला आशा असल्याचे चीनचे विदेश प्रवक्ते हाँग ली यांनी काल बुधवारी म्हटलेहोते़ राजनाथसिंह यांना चीनच्या या विरोधाबाबत विचारले असता आज कुणीही भारताला धमकावू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले़ भारत आणि चीनने सीमावादावर चर्चेतून तोडगा काढायला हवा, असेही ते म्हणाले़(वृत्तसंस्था)