शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:42 IST

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

विजयवाडा : पूर्व लडाखमधील सीमेवरून आपापले सैन्य माघारी बोलाविण्यासंदर्भात भारत व चीनमधील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. तोडगा काढण्यासाठी ही चर्चा यापुढेही सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली.आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. पूर्व लडाखमधील प्रश्न हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. तो प्रश्न सोडविताना भौगोलिक स्थिती, सैन्य कुठे नेमके तैनात आहे, तेथील स्थिती नेमकी कशी आहे या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्याचा आढावा घेऊनच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.पूर्व लडाख व अन्य प्रश्नांसंदर्भात भारत व चीन यांच्यामध्ये मंत्रिस्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. एस. जयशंकर उत्तर देत होते. (वृत्तसंस्था)नऊ महिने तणाव कायमपूर्व लडाखमध्ये चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. या भागात दोन्ही देशांमध्ये ५ मेपासून प्रचंड तणाव आहे. या सीमेवर दोन्ही देशांनी वाढीव सैन्य तैनात केले असून राजनैतिक, लष्करी पातळीवर झालेल्या चर्चांतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव