शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएमुळे दगडफेक कमी झाली, गृहमंत्र्यांचा दावा; दहशतवाद्यांना पैसे पुरविणाऱ्यांना भरते कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 02:37 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.

लखनौ : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.एनआयएचे कार्यालय आणि निवासी संकुलाच्या उद््घाटनानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत नक्षलवादी व दहशतवादी कारवायांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे.गेल्या तीन वर्षांत ईशान्य भारतात अतिरेकी कारवायांमध्ये ७५ टक्के तर नक्षलवादी कारवायांत ३५-४० टक्के घट झाल्याचे सिंह म्हणाले. दहशतवादी कारवायांना मिळणाºया पैशांचा स्रोत संपविण्यावर भर देऊन राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्ही दहशतवादी कारवायांना मिळणारा पैसा आणि बनावट चलनाला आळा घातला व त्याचा मोठा फटका दहशतवादी कारवायांना बसला.’या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर सहा महिन्यांनी एनआयए आणि राज्याच्या तपास यंत्रणा यांच्यात बैठक घेण्याचे सुचविले. चांगल्या समन्वयाशिवाय यश मिळू शकत नाही. देशात एनआयएचे निवासी संकुल प्रथमच उभे राहिले आहे. (वृत्तसंस्था)कामाचे कौतुकयेथे एनआयए चांगले काम करीत आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविणाऱ्यांना एनआयएच्या नावानेही कापरे भरते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर