शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाबंदी बातमीचा जोड

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

--कोट--

--कोट--
प्रशासनाने रिक्षा बंद ठेवल्यामुळे आमच्यासोबत भाविकांचेही नुकसान केले़ शहरातील गल्ली-बोळाची माहिती असल्यामुळे आम्ही भाविकांना चांगली सेवा दिली असती़ प्रवासी वाहतुकीसाठी बसेसला परवानगी देता आणि आम्हाला मात्र व्यवसायबंदी केली़ भाविकांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्यासाठी आम्हाला बा‘मार्गाचा वापर करावा लागला़ या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस व आरटीओ विभागाला निवेदन देणार आहोत़
हैदर सयद, अध्यक्ष, भद्रकाली ॲटो रिक्षा युनियन

--कोट--
एसटीने मुंबईहून येणार्‍या भाविकांकडून नाशिकचे पैसे घेतले मात्र त्यांना राजूर बहुला येथेच सोडले़ या ठिकाणाहून दुसर्‍या बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट काढावे लागले़ एसटीने लूट केली तर चालते आणि रिक्षाचालकास बदनाम केले जाते़ व्यवसायबंदी करण्याचे अधिकार पोलीस वा एसटीच्या अधिकार्‍यांना नसताना त्यांनी प्रवासी उतरून घेतले़ प्रशासनाच्या या मनमानीविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत़
भगवान पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष, श्रमिक सेना़

--कोट--
अल्प शिक्षणामुळे स्वयंरोजगारासाठी रिक्षा व्यवसाय स्वीकारला़ सद्यस्थितीत नवीन रिक्षा घ्यावयाची म्हणजे सुमारे दीड लाख रुपये, परमिटसाठी पन्नास हजार रुपये असे किमान दोन लाख रुपये खर्च येतो़ बँकेचे व्याज वेगळेच, रिक्षाचालक दररोज कमविणार तेव्हाच त्याचा प्रपंच चालणाऱ मात्र प्रशासन कमाईच्या दिवसांमध्येच व्यवसायबंदी करीत असेल तर आम्ही जगायचे कसे़ सिंहस्थात सर्वांना व्यवसायाची संधी मिळते तशी आम्हाला मिळायला हवी़
कैलास बारावकर, रिक्षाचालक़

--कोट--
रिक्षा व्यवसायामध्ये काही अपप्रवृत्ती नक्कीच आहेत़ मात्र एकामुळे सर्वच वाईट अशी तुलना कशी करतात़ इमानदारीने धंदा करून शासनाचे सर्व टॅक्स भरूनही ऐन मोक्याच्या दिवसांमध्ये जर रिक्षा बंद ठेवा असे सांगितले जात असेल तर आम्ही जगायचे कसे़ पोलीस, आरटीओ या सर्वांचा त्रास सहन करीत दिवसभर पै-पै आम्ही गोळा करतो़ सिंहस्थ कुंभमेळ्यात आम्हाला रिक्षा चालविण्याची परवानगी मिळायलाच हवी़
वसीम शेख, रिक्षाचालक.