शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काश्मिरात आंदोलन केल्याचे वृत्त साफ खोटे, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 03:54 IST

काश्मिरात दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याचे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : काश्मिरात दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याचे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे. काश्मिरात असे कोणतेही आंदोलन झाले नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या वसुधा गुप्ता यांनी सांगितले की, हे वृत्त एका विदेशी न्यूज एजन्सीने अगोदर दिले. त्यानंतर पाकिस्तानच्या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले की, श्रीनगरमध्ये दहा हजार लोकांनी निदर्शने केली. मात्र, हे वृत्त साफ खोटे आहे. त्या ठिकाणी काही किरकोळ निदर्शने झाली आहेत आणि यात सहभागी लोकांची संख्या वीसपेक्षा अधिक नव्हती.सरकारने जम्मू- काश्मिरात कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे एका जागेवर चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ शकत नाहीत. मात्र, शुक्रवारी नमाजासाठी काही तास यात सूट देण्यात आली होती. सर्व ठिकाणी शांततेत नमाज अदा करण्यात आली. काश्मिरात शांतता आहे.विदेशी एजन्सीने असे वृत्त दिले आहे की, महिला आणि मुलांना निदर्शने करताना रोखले आणि आईवा पुलावरून जाण्यास सांगितले. यातील काही जणांनी पाण्यात उड्या मारल्या. पाकिस्तानच्या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार