शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नीरव मोदी, राफेल घोटाळ्यावरही मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ मध्ये नीरव मोदीची २२ हजार कोटींची लूट व ५८ हजार कोटींचा राफेल घोटाळा या विषयांवर बोलावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचवले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ मध्ये नीरव मोदीची २२ हजार कोटींची लूट व ५८ हजार कोटींचा राफेल घोटाळा या विषयांवर बोलावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचवले आहे. या विषयांवरील आपले प्रवचन ऐकण्यास मी उत्सुक आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.गेल्या महिन्यात मी केलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष केले. प्रत्येक भारतीयाला आज तुम्ही ज्यावर बोलावे, असे वाटते तो विषय तुम्हाला ठाऊक असताना लोकांकडून सूचना मागवण्याची गरजच काय?, असे राहुल यांनी म्हटले आहे.मोदी व चोकसी यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०११ पासून चुकीच्या पद्धतीने बँकेचे व्यवहार करून, काही जणांशी संगनमताने बँकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करून बँकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. राहुल यांनी या घोटाळ््यात वरिष्ठ अधिकाºयांचा हात असल्याचा आरोप करून, याविषयी पंतप्रधानांनी धारण केलेल्या मौनाबाबत सवाल केला आहे.रविवारीही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले की, मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ््यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. आपणच अपराध केला आहे, असे वागणे बंद करा, अशीही सूचना गांधी यांनी केली आहे.जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. राहुल गांधी यांनी टष्ट्वीटरवर उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लाखो नेटिझन्सनी पाठिंबा दिसत आहे.राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधानांनी नोटबंदीसारखे निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांनी जनतेला पैसे बँकेत जमा करायला भाग पाडले आणि आता त्यांचे मित्र व हितसंबंधी बँकामध्ये जमा केलेल्या पैशावर डल्ला मारत आहेत. मोदी यावर काहीच बोलत नाहीत!

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी