शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कामकाजामध्ये पारदर्शकता हवी! (आमच्या अपेक्षा)

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशातून पालिकेचे कामकाज होते. जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. गरज असेल तीच कामे केली पाहिजेत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अनावश्यक कामे करू नयेत. वाशीमध्ये एका उद्यानास भव्य स्वागत कमान तयार केली आहे. वास्तविक त्या ठिकाणी कमानीवर खर्च करण्याची आवश्यकता नव्हती.

नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशातून पालिकेचे कामकाज होते. जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. गरज असेल तीच कामे केली पाहिजेत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अनावश्यक कामे करू नयेत. वाशीमध्ये एका उद्यानास भव्य स्वागत कमान तयार केली आहे. वास्तविक त्या ठिकाणी कमानीवर खर्च करण्याची आवश्यकता नव्हती.
जुन्या वास्तूंची डागडुजी करायचे सोडून त्या तोडून नवीन इमारती बांधल्या जातात. वाशीमध्ये नाल्यावर पाच कोटींपेक्षा जास्त खर्च करून वाहनतळ उभारण्यात आला आहे. परंतु, त्या ठिकाणे वाहने पार्क केली जात नाहीत. सर्व खर्च व्यर्थ गेला आहे. शहरात अद्याप पार्किंग पॉलिसी बनविण्यात आलेली नाही. ती लवकर तयार झाली पाहिजे. पदपथ चालण्यासारखे राहलेले नाहीत त्यामुळे पादचार्‍यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागतेे. महापालिकेचे पैसे विनाकारण वाया घालविले जात आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता वाढविली पाहिजे. विकासकामांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. नागरिकांना आवश्यक त्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत.
- संदीप ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते
..........
फोटो
१३संदीप ठाकूर