शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नक्षलींमध्ये धुमश्चक्री!

By admin | Updated: August 10, 2014 03:41 IST

झारखंडमध्ये माओवाद्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली असून, यात 16 जणांचा खात्मा करण्यात आला.

मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडमध्ये माओवाद्यांच्या दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली असून, यात 16 जणांचा खात्मा करण्यात आला. पलामू जिल्ह्यात पांडू पोलीस स्टेशनअंतर्गत कौडिया गावात शनिवारी पहाटे 2 ते 3च्या दरम्यान ही चकमक झडली. भाकपा (माओवादी) गटाने तृतीय प्रस्तुती कमिटी (टीपीसी)च्या सदस्यांवर हल्ला केला व रक्तपात घडवून आणला.
झारखंडचे पोलीस महासंचालक राजीवकुमार यांनी सांगितले की, पोलिसांना घटनास्थळावरून 16 टीपीसी नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळालेले नाहीत. त्या गटाने आपल्या साथीदारांचे मृतदेह व शस्त्रस्त्रे उचलून नेली, असे गावक:यांनी 
सांगितले. गावात मोठय़ा संख्येत टीपीसीचे सदस्य आणि त्यांचे म्होरके दबा धरून होते, अशी माहितीही गावक:यांनी पोलिसांना दिली आहे. या हल्ल्यात दुस:या गटाचे नक्षली ठार झाले किंवा नाही, याची माहिती मिळू शकली नाही. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस अधिका:यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
माओवाद्यांनी सूड उगविण्यासाठी टीपीसीवर हल्ला केल्याचे सूत्रंनी सांगितले. जवळपास एक वर्षापूर्वी टीपीसी नक्षल्यांनी माओवाद्यांवर हल्ला करून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह 11 जणांची हत्या केली होती. त्यात बिहार-झारखंड विशेष क्षेत्रीय कमिटीचा सदस्य लवलेश यादवचाही समावेश होता.
या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा, 
असा अंदाज आहे. शुक्रवारच्या 
चकमकीत मोठय़ा प्रमाणात शस्त्रस्त्रे आणि दारूगोळा वापरण्यात आला असल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमकीच्या वेळी पोलिसांनी चौकीतून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. 
 
झारखंडमधील 24पैकी 18 जिल्ह्यांत माओवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. राज्यात माओवाद्यांचे 17 गट आहेत व टीपीसीची स्थापना 2क्क्4मध्ये करण्यात आलेली आहे. या दोन्ही गटांत आजवर अनेक चकमकी झडल्या आहेत व रक्तपात घडवून आणण्यात आला आहे. दोन्ही गट एकमेकांवर गद्दारीचा आरोप करतात. टीपीसी गट पोलिसांना मदत करीत असून प्रशासनाला खबरा पुरवीत असतो, असा आरोपही दुस:या गटाकडून केला जातो. 
 
नक्षली हल्ल्यात जवान शहीद
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 
एक जवान शहीद झाला. सीआरपीएफच्या 168 बटालियनचा जिग्नेश पटेल हा जवान शहीद झाला. या हल्ल्याला जवानांनी चोख उत्तर दिले तेव्हा नक्षल्यांनी तेथून पळ काढला. या नक्षल्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे.