शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

“हद कर दी... कहां कहां बदलोगे?”; यूपीतील नामांतरावरुन नवाब मलिकांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 13:18 IST

अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए, असा टोला मलिकांनी लगावलाय. नेमके प्रकरण जाणून घ्या...

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी सरकार सत्तेत आल्यापासून काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज केले होते. सर्व सरकारी दस्तऐवजांमध्ये देखील तसे बदल करण्यात येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

नवाब मलिक यांनी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर ट्वीट करत नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कौम के गम में डिनर खाते हैं हुक्काम के साथ, रंज लीडर को बहुत है मगर, आराम के साथ..अकबर इलाहाबादी... अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए… हद कर दी... कहां कहां बदलोगे, अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. 

शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का?

उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या वेबसाईटवर चक्क काही प्रसिद्ध कवींची आडनावे बदलण्यात आली आहे. त्यांचे आडनाव ‘इलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ असे लिहिण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. वेबसाईटवरील अलाहाबाद विभागात प्रसिद्ध कवी अकबर इलाहाबादी, तेग इलाहाबादी आणि राशीद इलाहाबादी यांची आडनावे बदलण्यात आली असून अकबर प्रयागराज, तेग प्रयागराज आणि राशीद प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, फर्जीबाबा कालिचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना शिवागाळ केली असून, अशा वक्तव्यांना देश कधीही सहन करणार नाही. तसेच गोडसेचा महिमामंडळ होत असताना आता मोदी सरकार आल्यावर देशात महात्मा गांधीजींना शिवागाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी यापूर्वी केला होता.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथnawab malikनवाब मलिक