शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:07 IST

गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.

नवी दिल्ली : गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला. सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचे उद््घाटन केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने समारोप झाला. अरुण जेटली व नितीन गडकरी या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नंतर अधिवेशनात झालेल्या कामकाजाची पत्रकारांना माहिती दिली. बचाव करण्यासाठी माझ्यामागे कोणी नातेवाईक नाहीत, असे सांगून मोदी यांनी सार्वजनिक व सरकारी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार आणि लबाडी करणाºयांची जराही गैर करणार नाही, असे ठणकावून सांगितले. राजकीय ठरावात सरकारने हाती घेतलेल्या समाजोद्धाराच्या अनेक योजनांची तारीफ केली.भ्रष्टाचाराविरुद्ध तडजोड नाहीभ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड करणार नाही. यात जो कोणी सापडेल त्याची खैर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निक्षून सांगितले.केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बैठकीबाबत माहिती दिली. भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचारात सापडल्यास कुणाची गय करणार नाही. माझा कोणीही नातेवाईक नाही. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, विरोधक सत्तेवर होते तेव्हा सत्ता त्यांच्यासाठी उपभोगाची वस्तू होती आणि आता त्यांना हे समजत नाही की, विरोधी पक्षात कसे राहायचे आहे. अनेकदा विरोधकांकडून कडवट भाषा वापरली जाते. जर सरकारवर कोणताही स्पष्ट आरोप नाही तर अशा भाषेचा वापर हा पर्याय होऊ शकत नाही.

टॅग्स :BJPभाजपा