शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

देशाची एकता तोडणाऱ्यांना इशारा, विकसित भारतासाठी एकजूट राहावे, पंतप्रधानांच आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:22 IST

Narendra Modi News: विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी एकजूट राहावे तसेच देशाला कमकुवत करण्याचा आणि देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.

 नवी दिल्ली - विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी एकजूट राहावे तसेच देशाला कमकुवत करण्याचा आणि देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.

'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा मला सर्वात प्रेरणादायी वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये गुरुवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. मोदी व अन्य मान्यवरांनी नेताजींना आदरांजली अर्पण केली. 

सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कटक शहरात आयोजिलेल्या ‘पराक्रम दिन’ या कार्यक्रमात मोदी सहभागी झाले. 

‘अस्थी भारतात आणण्यास मंदिर पुजाऱ्यांचा विरोध नाही’जपानमधील रेंकोजी मंदिरामध्ये असलेल्या नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांचा विरोध नाही, असा दावा नेताजींच्या कुटुंबीयांनी केला आहे.सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी सांगितले की, नेताजींच्या अस्थी जपानमधील रेंकोजी मंदिरातून भारतात आणण्यात याव्यात या मागणीसाठी नेताजींच्या कन्या प्रा. अनित बोस फाफ यांनी केंद्र सरकारला काही पत्रे लिहिली.त्याला केंद्र सरकारने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. रेंकोजी मंदिरातील अस्थी भारतात आणाव्या, त्यांची डीएनए चाचणी करावी, असे मत याआधी अनेकांनी व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली