शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:14 IST

Narendra Modi Tamilnadu : पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या १००० व्या जयंती समारंभात भाग घेतला.

Narendra Modi Tamilnadu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या १००० व्या जयंती समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी चोल साम्राज्याचा समृद्ध वारसा आणि त्याच्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांनीही चोल राजांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि भारताचा इतिहास पुन्हा समजून घेण्याची गरज यावर भर दिला.

चोल साम्राज्याबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी गंगाईकोंडा मंदिरात प्रार्थना केली. या दरम्यान, चोल साम्राज्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चोल राजांनी त्यांचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध श्रीलंका, मालदीव आणि आग्नेय आशियापर्यंत वाढवले होते. राजराजा चोल यांनी एक शक्तिशाली नौदल निर्माण केले. राजेंद्र चोलांनी ते आणखी मजबूत केले. त्यांनी भारताला सांस्कृतिक एकतेत जोडले होते. आज आपले सरकार चोल काळातील विचारांना पुढे नेत आहे. काशी-तमिळ संगमम आणि सौराष्ट्र-तमिळ संगमम सारख्या कार्यक्रमांद्वारे, आपण शतकानुशतके जुने एकतेचे धागे आणखी मजबूत करत आहोत. चोल काळात भारताने गाठलेली आर्थिक आणि धोरणात्मक प्रगती अजूनही आपली प्रेरणा आहे. 

भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा एक अद्भुत इतिहास... अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहासकार संजीव सान्याल यांनी पंतप्रधानांनी चोल साम्राज्याला दिलेल्या महत्त्वावर आपला मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात की, उत्तर भारतात मुस्लिम राजवटीत चोल साम्राज्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. इतिहासाचा अभ्यास दिल्ली-केंद्रित राहिला. आपल्याला आपल्या इतिहासाचा पुनर्विचार करावा लागेल. आपल्या पूर्वजांनी मोठी मंदिरे बांधली, नवीन शहरे उभारली. ते बलवान, जोखीम घेणारे लोक होते. त्यांनी परदेशी आक्रमकांचा सामना केला. आपल्या इतिहासात, विशेषतः इस्लामपूर्व इतिहासात आपण ज्या व्यक्तीचा आदर करतो तो म्हणजे सम्राट अशोक.

सन्याल पुढे म्हणाले, चोलांचा सन्मान होत आहे, याचा त्यांना आनंद आहे, परंतु आग्नेय आशियाच्या इतिहासावर आपली छाप सोडणारे ते एकमेव लोक नव्हते. तमिळनाडूमध्ये इतर अनेक लोक आहेत. त्यांच्या शेजारील राज्य केरळमधील पांड्य आणि चेर होते. त्यानंतर पल्लव, नंतर गजपती आणि कलिंगचे सर्व राजे आहेत, ज्यांचे आग्नेय आशियाशी मोठे सागरी संबंध होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा रोमन साम्राज्याशी संबंधांचा अद्भुत इतिहास आहे. देशाच्या प्रत्येक भागाचा इतिहास अद्भुत आहे, पण आपण दिल्ली-केंद्रित दृष्टिकोनाने वेडे झालो आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूhistoryइतिहास