शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'नरेंद्र मोदींना सातत्याने खलनायक ठरविणे चुकीचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 05:10 IST

' मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. '

नवी दिल्ली : मोदी सरकारला नेहमीच खलनायक ठरविणे, त्यांच्या सर्वच कारभाराबद्दल सतत नकारात्मक बोलणे योग्य नाही, या माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, शशी थरूर यांनी व्यक्त केलेल्या मतांना काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची उचित दखल न घेणे तसेच त्यांच्यावर सतत टीका करणे ही भूमिका विरोधी पक्षांना नेहमीच फायदेशीर ठरणार नाही, असे मत जयराम रमेश यांनी एका पुस्तक प्रकाशन समारंभात गुरुवारी व्यक्त केले होते. त्यांच्या मताला पाठिंबा देत अभिषेक मनू सिंघवी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मोदींना एकतर्फी विरोध करून काहीही फायदा होणार नाही. कोणतीही कृती ही चांगली, वाईट किंवा निराळी असते. कोणत्या हेतूने एखादी कृती करण्यात आली याचे बारकाईने निरीक्षण करून मगच त्याविषयी मत व्यक्त करायला हवे. केवळ व्यक्ती पाहून विरोध व्हायला लागला तर ते निरर्थक ठरेल.मोदींची भाषा मनाला भिडणारीप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत कसा फायदा झाला याचे विश्लेषण जयराम रमेश यांनी केले होते. २०१४ पासून पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती कामे केली की, ज्यामुळे ते पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आले याचा धांडोळा त्यांच्या टीकाकारांनी घ्यायला हवा. मोदी लोकांच्या मनाला भिडेल अशी भाषा वापरतात, असेही ते म्हणाले होते. जयराम रमेश यांच्या या मताशीही अभिषेक मनू सिंघवी यांनी सहमती दर्शविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी