शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘आधार’ नसल्याने रेशन कार्डवरील नावे वगळू नयेत; केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:07 IST

रेशन दुकानांतून धान्य देताना कार्डधारकाचे वा त्या कार्डावरील व्यक्तींचे नाव आधारशी लिंक आहे का, हे तपासले जाते.

नवी दिल्ली : ‘आधार’ नसल्याच्या कारणास्तव कोणाचेही नावन रेशन कार्डवरून काढू नये, असे केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना कळविले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

रेशन दुकानांतून धान्य देताना कार्डधारकाचे वा त्या कार्डावरील व्यक्तींचे नाव आधारशी लिंक आहे का, हे तपासले जाते. काही जणांकडे आधार कार्ड नसल्याने वा त्यांनी ते रेशन कार्डशी जोडले नसल्याने त्यांना रेशन दुकानांतून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.पासवान म्हणाले की, आधारशी रेशन कार्ड लिंक नसल्यास संबंधित व्यक्तीकडून अन्य पुरावे घेता येतील. मात्र, आधार नसल्याच्या कारणास्तव कोणालाही स्वस्त धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही वा त्याचे नाव रेशन कार्डवरून काढता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दुकानांमध्ये व्यवस्था

देशात रेशनची ५ लाख ३५ हजार दुकाने असून, त्यापैकी ४ लाख ५८ हजार दुकानांमध्ये आधार व रेशन कार्ड लिंक आहे का, हे पाहता येते, असे पासवान म्हणाले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारत