शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

'मुस्लिम कोणाचंही ऐकणार नाहीत, ते जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 09:08 IST

दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी नाही; भाजपा सरकारचा निर्णय

गुवाहाटी: दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे. आसाम सरकारनं काही दिवसांपूर्वीच दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना अजमल यांनी मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा, असं आवाहन केलं. 'आमच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसंही सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही. आम्हाला सरकारकडून तशी अपेक्षादेखील नाही. त्यामुळे मुस्लिमांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा. त्यांना चांगलं शिक्षण द्यावं. त्यामुळे ते प्रगती करतील आणि हिंदूंना नोकऱ्या देतील,' असं अजमल यांनी म्हटलं.शनिवारीदेखील अजमल यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. 'मुस्लिम समाज मुलं जन्माला घालत राहील. ते कोणाचंही ऐकणार नाहीत. या जगात जे येऊ इच्छितात, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं आमच्या धर्माला वाटतं,' असं अजमल यांनी म्हटलं होतं. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबरला झालेल्या कॅबिनेट बैठकीत दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी ने दण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जानेवारी 2021 नंतर ज्यांना दोनपेक्षा अधिक मुलं आहेत, त्यांचा सरकारी नोकरीसाठी विचार केला जाणार नाही. 

टॅग्स :Muslimमुस्लीम