शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईकरांना हवी शांतता, दिल्लीकरांना पाहिजे झाेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 02:00 IST

‘इंडियन जरनल ऑफ सायकियास्ट्री’ने काेराेना महामारीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना महामारीने सर्वांच्या चिंतेत भर टाकली. ध्यानसाधनेच्या मार्गाने वाढती चिंता आणि ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. या समस्येवर ऑनलाइन पर्यायही अनेकांनी शाेधले. परिणामी ध्यानसाधनेमध्ये माेठी वाढ दिसून आली आहे. याबाबतचे अनेक ॲपचे डाऊनलाेड माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातून मुंबईकरांनी शांतता तर दिल्लीकरांनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केल्याचे आढळून आले आहे.

‘इंडियन जरनल ऑफ सायकियास्ट्री’ने काेराेना महामारीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले हाेते. त्यातून ही माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी २०१९च्या तुलनेत भारतात ध्यानसाधनेमध्ये तब्बल २५ पट वाढ दिसून आली आहे. भारतीयांनी दरराेज सरासरी ३० मिनिटे ध्यानसाधना केली आहे. मुंबईमध्ये ७० टक्के यूझर्सनी शांततेसाठी तर १० टक्के यूजर्सनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केली. त्याचप्रकारे दिल्लीमध्ये ८० टक्के यूजर्सनी चांगल्या झाेपेसाठी ध्यानसाधना केली. दिल्लीमध्ये एकूण ८० टक्के यूजर्स महिला हाेत्या. तर ६० यूजर्स हे नाेकरदार हाेते.

डाऊनलाेड्स वाढलेएका अहवालानुसार विविध मानसिक आराेग्य आणि वेलनेस ॲप्सचे जानेवारी २०२०च्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये जगभरात २० लाख अधिक डाऊनलाेड झाले. ‘ध्यान’ या देसी ॲपचे यूजर्स २०२० मध्ये ३३ पटींनी वाढले. केवळ १० टक्के यूजर्स हे १८ ते २५ वयाेगटांतील हाेते.

टॅग्स :Mumbaiमुंबईdelhiदिल्ली