शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

न्यायमूर्तींमधील मतभेद मिटविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:28 IST

र ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर

नवी दिल्ली : चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर करण्यासाठी व त्यातून उद््भवलेली परिस्थिती निवळण्यासाठी रविवारी दिवसभर अनेक हालचाली झाल्या. या जाहीर वादानंतर सर्व न्यायाधीश सोमवारी प्रथमच पुन्हा न्यायालयांचे कामकाज सुरू करणार आहेत.बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचे अध्यक्ष अ‍ॅड. मन्नकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने शिष्टाईचे प्रयत्न सुरू केले. मतभेद उघड करणाºया ४ न्यायाधीशांखेरीज इतरही न्यायाधीशांना व सरन्यायाधीशांना भेटून या मंडळींनी मतभेद आपसात चर्चेने सोडविण्याचा आग्रह केला, असे समजते. लवकरच सर्व काही ठाकठीक होईल, असा विश्वास कौन्सिलला वाटतो. या घटनेकडे न्यायमूर्ती संस्थेत निर्माण झालेला पेचप्रसंग या दृष्टीने पाहात नाहीत, असेही कौन्सिलच्या शिष्टमंडळास जाणवले.सूत्रांनुसार, या शिष्टमंडळाने सर्वप्रथम ‘बंडखोरां’चे नेतृत्त्व करणाºया न्या. जस्ती चेलमेश्वर यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ दिल्लीत परतल्यानंतर, रात्रीपर्यंत त्यांनाही भेटण्याची शिष्टमंडळाची योजना होती. याखेरीज शिष्टमंडळ न्या. आर. के. अगरवाल व न्या. अजय खानविलकर यांनाही भेटल्याचे समजते. सरतेशेवटी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनाही भेटण्याचा ते प्रयत्न करणार होते.