शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

लाखो लोकांचे प्राण वाचवायचेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:08 IST

नवी दिल्ली : भारतात रस्ता अपघातात प्रतिवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मला त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. लोकसभेत सुधारित मोटर व्हेइकल दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्यसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या काही विधायक सूचना असल्या तर त्या स्वीकारायला सरकार तयार आहे; मात्र कायदा तयार ...

नवी दिल्ली : भारतात रस्ता अपघातात प्रतिवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मला त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. लोकसभेत सुधारित मोटर व्हेइकल दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्यसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या काही विधायक सूचना असल्या तर त्या स्वीकारायला सरकार तयार आहे; मात्र कायदा तयार होण्यास विलंब करू नका, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पत्रपरिषदेत केले.पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले, रस्ता अपघातांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण देशात मोठ्या प्रमाणात (३0 टक्के) वाहनचालकांना बोगस परवाने देण्यात आले आहेत. २ हजार रुपये देऊन कोणालाही वाहन चालवण्याचा परवाना मिळतो आहे. नव्या कायद्याने हा प्रकार बंद होईल. सहजगत्या कोणालाही परवाना मिळणार नाही. त्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागेल, त्याचे मूल्यांकन संगणकामार्फत होईल. भ्रष्टाचाराला वाव नसेल. अपघातांची स्थिती चिंताजनक स्तरावर पोहोचल्याची जाणीव काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांना मी करून दिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींशी बोलल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीची मागणी त्यांनी केली. बहुधा बुधवारी ही बैठक होईल अशी शक्यता आहे. विधेयकातल्या तरतुदींवर आक्षेप असतील तर चर्चेतून मार्ग काढता येईल.