शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

देशातील बनावट चलनात सर्वाधिक २००० रुपयांच्या नोटा; NCRB च्या डेटामधून उघड

By ravalnath.patil | Updated: October 2, 2020 13:23 IST

The most fake currency in the country was 2000 rupees : देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात.

ठळक मुद्देएनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये देशात एकूण २५.३९ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त करण्यात आले.

नवी दिल्ली : देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर चलनात २००० रुपयांच्या नोटा आणल्या. त्यावेळी बनावट नोटा आणि काळा पैसा नष्ट होण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता असे होताना दिसत नाही. कारण, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे दिसून येते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात.

इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळविलेल्या डाटामध्ये असे म्हटले आहे की, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये देशात एकूण २५.३९ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त करण्यात आले. तर २०१८ मध्ये हा आकडा केवळ १७.९५ कोटी होता. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या एकूण ९०५६६ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी लागू केली होती. ज्याअंतर्गत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. ही नोटाबंदी लागून करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे देशात काळा पैसा आणि बनावट नोटा चलनातून थांबविणे, असा होता. मात्र, आता चार वर्षांनंतरही पुन्हा बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे.

याचबरोबर, २०१९-२० च्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नाहीत, असे यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातही २००० च्या नोटा आता कमी प्रमाणात आहेत, असे असतानाही मोठ्या संख्येने बनावट नोटा जप्त केल्या जात आहेत. २००० रुपयांच्या नोटांखेरीज मागील वर्षी ७१ हजारहून अधिक १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये सर्वाधिक दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील होत्या.

देशात काळा पैसा आणि बनावट चलनाविरूद्ध मोहीम राबविणार्‍या एनआयएने २०१९ मध्ये या प्रकरणाशी संबंधित एकूण १४ गुन्हे दाखल केले होते. यावेळी २०००च्या जवळपास १४ हजारांच्या नोटा सापडल्या होत्या. दरम्यान, बनावट नोटा रोखण्यासाठी एनआयएने एक विशेष युनिटची स्थापना केली आहे. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीIndiaभारत