शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:30 IST

एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात २०२२ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविली आहेत. 

केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालानुसार, महाराष्ट्रात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि संबंधित आयपीसी तरतुदीअंतर्गत सर्वाधिक ७४९ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. २०२१ मध्ये भ्रष्टाचाराची ७७३ तर २०२० मध्ये ६६४ प्रकरणे नोंदविण्यात आली होती. १२ प्रकरणे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असण्याची संबंधित आहेत.   

०० भ्रष्टाचाराची प्रकरणे गोवा, नागालँड, त्रिपुरा, दमण, लडाख येथे २०२२ मध्ये नोंदविण्यात आली आहेत. ७२८ भ्रष्टाचाराची महाराष्ट्रातील प्रकरणे लाच घेताना सापळा लावून ताब्यात घेण्यात आल्याची आहेत. 

प्रकरणे किती निकाली काढली? महाराष्ट्रातील १,५०७ भ्रष्टाचाराची मागील प्रकरणातील चौकशी अद्याप प्रलंबित आहे. केवळ सात प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे तर ४९७ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.याचवेळी देशभरातील ११ हजार १४२ भ्रष्टाचाराची प्रलंबित असून, त्यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.