शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 04:56 IST

प्रियांका गांधींची टीका : याविरुद्ध आवाज उठवतच राहू

नवी दिल्ली : काश्मिरी जनतेचे सर्व लोकशाही हक्क हिरावून घेऊन सरकारकडून त्यांची जी मुस्कटदाबी सुरू आहे त्याहून अधिक देशविरोधी दुसरे काही असू शकत नाही, अशी प्रखर टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केली.जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हा राष्ट्रवादी विचाराने घेतलेला देशहिताचा निर्णय असूनही विरोधी पक्ष त्याचे राजकारण करीत आहेत, या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाºया आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रियांका यांनी हे वक्तव्य केले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांचे एक शिष्टमंडळ जम्मू-कामीरमधील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथील राज्यपालांच्याच निमंत्रणावरून शनिवारी श्रीनगरला गेले होते; परंतु त्यांना विमानतळावरूनच परत पाठविण्यात आले होते.व्हिडिओ टिष्ट्वटरवरश्रीनगरहून दिल्लीला परत येत असताना विमानात काश्मीरमधील एक महिला त्यांना सोसाव्या लागणाºया त्रासाची कैफियत करीत राहुल गांधी यांच्या पाया पडून ‘आम्हाला यातून सोडवा’, अशी गयावया करीत असल्याचा एक व्हिडिओ प्रियांका गांधींनी टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केला.या टष्ट्वीटमध्ये प्रियांका यांनी म्हटले आहे की, हे असे आणखी किती काळ सुरू राहणार?

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी