शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 04:56 IST

प्रियांका गांधींची टीका : याविरुद्ध आवाज उठवतच राहू

नवी दिल्ली : काश्मिरी जनतेचे सर्व लोकशाही हक्क हिरावून घेऊन सरकारकडून त्यांची जी मुस्कटदाबी सुरू आहे त्याहून अधिक देशविरोधी दुसरे काही असू शकत नाही, अशी प्रखर टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केली.जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हा राष्ट्रवादी विचाराने घेतलेला देशहिताचा निर्णय असूनही विरोधी पक्ष त्याचे राजकारण करीत आहेत, या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाºया आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रियांका यांनी हे वक्तव्य केले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांचे एक शिष्टमंडळ जम्मू-कामीरमधील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथील राज्यपालांच्याच निमंत्रणावरून शनिवारी श्रीनगरला गेले होते; परंतु त्यांना विमानतळावरूनच परत पाठविण्यात आले होते.व्हिडिओ टिष्ट्वटरवरश्रीनगरहून दिल्लीला परत येत असताना विमानात काश्मीरमधील एक महिला त्यांना सोसाव्या लागणाºया त्रासाची कैफियत करीत राहुल गांधी यांच्या पाया पडून ‘आम्हाला यातून सोडवा’, अशी गयावया करीत असल्याचा एक व्हिडिओ प्रियांका गांधींनी टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केला.या टष्ट्वीटमध्ये प्रियांका यांनी म्हटले आहे की, हे असे आणखी किती काळ सुरू राहणार?

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी