शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचा बाराशे शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: December 31, 2014 18:58 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्‘ातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़

अहमदनगर: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली़ या गारपिटीमुळे तीन तालुक्यातील कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्ष, बोर, डाळिंब, चिकू आणि पपई, यासारखी पिके भुईसपाट झाली़ इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १ हजार २६५ शेतकर्‍यांच्या ५१६ हेक्टरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ तर ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ४ हजार २९७ इतकी आहे़ परंतु केवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच आर्थिक मदत मिळते, असा प्रशासनाचा अनुभव आहे़ त्यामुळे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़़़़अशी आहे आर्थिक मदत (प्रति हेक्टर)जिरायती- १० हजार, बागायती- १५ हजार, फळबाग-२५ हजार ़़़कुठे किती नुकसान५० टक्केपेक्षा अधिककोपरगावबाधित क्षेत्र- ११७शेतकरी- २७३़़़राहाताबाधित क्षेत्र-३९९़५०शेतकरी- ९९२़़़५० टक्केपेक्षा कमीकोपरगावक्षेत्र-८७१़७१शेतकरी-९६२़़़़राहाताक्षेत्र-८१४़५०शेतकरी-२६७़़़पारनेरक्षेत्र-१९०४शेतकरी-३०६८