शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Coronavirus: कोरोनाच्या आणखी लाटा, १८ महिने अधिक सतर्कतेचे; शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन्‌ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:32 IST

विषाणूंच्या नव्या प्रकारांवर लसीचा होत असलेला परिणाम, लसीमुळे माणसांमध्ये निर्माण होणारी प्रतिकारक्षमता किती काळ टिकणार, हे मुद्दे महत्त्वाचे असतात. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. या आजारामुळे दररोज चार हजारांहून अधिक जणांचे मृत्यू होत आहेत. अशातच येत्या काळात कोरोनाच्या येणाऱ्या आणखी लाटांमुळे देशापुढील अडचणी वाढत जातील. त्यामुळे या संकटाचा विचार करता, पुढील ६ ते १८ महिने भारताला अधिक काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन्‌ यांनी दिला आहे. 

एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन्‌ म्हणाल्या की, अशा लढाईत विषाणूमध्ये सतत होत असणाऱ्या बदलांवर बरेच काही अवलंबून असते. विषाणूंच्या नव्या प्रकारांवर लसीचा होत असलेला परिणाम, लसीमुळे माणसांमध्ये निर्माण होणारी प्रतिकारक्षमता किती काळ टिकणार, हे मुद्दे महत्त्वाचे असतात. 

चुकीच्या औषधांचे गंभीर दुष्परिणामसध्या सुरू असलेल्या उपचार पद्धतीबाबत त्या म्हणाल्या की, चुकीचे औषध चुकीच्या वेळी घेतले, त्याचे खूप गंभीर दुष्परिणाम लोकांना भोगावे लागतात. सामान्यपणे जी औषधे वापरली जात होती, त्यांचा आता काहीही प्रभाव दिसत नाही. उपचार करताना देश जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या