शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: देशासाठी दिलासादायक बातमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:01 IST

रुग्णमुक्तीचे सर्वाधिक प्रमाण भारतात

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. या कालावधीत ३०,२५४ नवे रुग्ण आढळले असून, बरे झालेल्यांची संख्या ३३,१३६ आहे. जगामध्ये या आजाराच्या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक म्हणजे ९४.९३ टक्के असून मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या सलग सातव्या दिवशी चार लाखांहून कमी होती. सध्या ३,५६,५४६ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण ३.६२ टक्के आहे. या आजारातून ९३,५७,४६४ जण बरे झाले असून कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ९८,५७,०२९ झाली आहे. या संसर्गामुळे बळींची संख्या १,४३,०१९ वर पोहोचली आहे.भारतामध्ये अमेरिकेपेक्षा बळींची संख्या कमीअमेरिकेत गेल्या चोवीस तासांत २ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले, तर भारतात ही संख्या ३० हजार होती. याच कालावधीत अमेरिकेत बळींची संख्या २७४९ तर भारतात ३९१ इतकी आहे. अमेरिकेत सक्रिय रुग्णांची संख्या ६५ लाख असून, भारतामध्ये हा आकडा साडेतीन लाखांपेक्षा अधिक आहे.जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ७ कोटी २१ लाख बरे झालेल्या लोकांची संख्या५ कोटी ५ लाख१६ लाख ११ हजार जणांचा बळी गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या