शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशात आणखी २५ हजार आधार केंद्रे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:08 IST

सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. यातील बहुतेक केंद्रे ही टपाल कार्यालये वा बँकांमध्ये असतील.आधारच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार बँकांमध्ये आधार अनिवार्य आहे. आम्ही बँकांना कळवले आहे की तुम्ही ग्राहकांना आधार मागत असाल तर त्यांना आधारची सुविधाही दिली पाहिजे. तुमच्या शाखेत आधारचे यंत्र बसवावे. ज्या ग्राहकांकडे/खातेदारांकडे आधार नाही वा त्यांच्या नावात काही विसंगती आहे, तर ती दुरुस्ती बँकांनीच करून घ्यावी.टपाल कार्यालयातही आधार केंद्रे सुरू होणार आहेत. जे बँकेत जाऊ शकत नाहीत, त्यांना जवळच्या टपाल कार्यालयातून आधार क्रमांक मिळवता येईल व विसंगतीही दुरुस्त करून घेता येईल.जवळपास १५ हजार बँक शाखा व सुमारे १६-१८ हजार टपाल कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचे आधार प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. टपाल कार्यालये व बँकांनी म्हटले आहे की, त्यासाठी वेगळा कर्मचारीवर्ग आधारचे यंत्र व वेगळी जागाही तयार करावी लागेल. हा खर्च कोण करणार, हा प्रश्न आहे.यावर आधारच्या अधिकाºयाने सांगितले की, ज्या खासगी कंपन्यांना याआधी आधार केंद्र चालवण्याची परवानगी दिली गेली होती त्यातील स्टार रँकिंगच्या लोकांना ते जागा देऊ शकतात. बँक व टपाल कार्यालयाने आधारचे यंत्र एकदा घेतले की ते कायमस्वरूपी त्यांच्या कामाला येईल. ते त्यांनी विकत घ्यावे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड