शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

मान्सूनने व्यापला भारत

By admin | Updated: June 26, 2015 23:45 IST

हवामान खात्याचे सर्व अंदाज खोटे ठरवीत सक्रिय झालेल्या नैऋत्य मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. मान्सून विलंबाने येणार असा अंदाज

नवी दिल्ली : हवामान खात्याचे सर्व अंदाज खोटे ठरवीत सक्रिय झालेल्या नैऋत्य मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. मान्सून विलंबाने येणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु मान्सून वेगाने कूच करीत देशाच्या बहुतांश सर्व भागांत निर्धारित वेळेच्या आधीच दाखल झाला आहे.नैऋत्य मान्सून आता पश्चिम राजस्थानच्या उर्वरित भागांकडेही कूच करीत आहे. २६ जून रोजी मान्सून संपूर्ण भारतभरात दाखल झालेला आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. सामान्यत: मान्सून १५ जुलैपर्यंत संपूर्ण भारतात दाखल होत असतो. मान्सून पश्चिम राजस्थानात सर्वांत शेवटी दाखल होतो; पण यावेळी तो लवकर दाखल झाला आहे. मागील २४ तासांत चांगला पाऊस पडल्याचे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. यंदा मान्सूनने चार दिवस उशिरा म्हणजे ५ जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता; परंतु त्यानंतर मान्सूनचा वेग वाढला आणि त्याने अवघ्या २१ दिवसांतच संपूर्ण देश व्यापून टाकला.यापूर्वी २०१३ मध्ये मान्सूनने अशीच निर्धारित वेळेच्या अगोदर संपूर्ण देशात धडक दिली होती. १ जूनपासून आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच वायव्य भारताने सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस अनुभवला आहे.