शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी सरकारकडे पैशांची चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:38 IST

पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केंद्र सरकारला पैशांची चणचण जाणवते आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी केंद्र सरकारला पैशांची चणचण जाणवते आहे. बहुदा-याच कारणामुळे सरकारने प्रथमच कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तमाम कंपन्यांना पत्र लिहून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतली ७ टक्के रक्कम ‘स्वच्छ भारत’ अभियान कोषात जमा करा, अशी आग्रहपूर्वक सूचना केली आहे. सरकारी कोषात सीएसआर निधी जमा करण्याचा असा आग्रह देशात पहिल्यांदाच होतो आहे.केंद्र सरकारच्या कंपनी अफेअर्स मंत्रालयाने देशातल्या तमाम कंपन्यांना सीएसआर निधी वर्ग करण्याबाबत हे पत्र तर लिहिलेच, त्याचबरोबर आपल्या कर्मचा-यांना स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश कंपनीने द्यावेत, ग्रामीण भागात गावे दत्तक घेऊन तेथील सफाई कर्मचा-यांना प्रशिक्षित करावे, त्याचबरोबर मोक्याच्या ठिकाणी ‘स्वच्छता ही सेवा’ या संदेशाचे होर्डिंग्जही लावावेत, असे आग्रहपूर्वक सूचविले आहे. कंपनी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या पत्राद्वारे सरकारने केवळ खासगी नव्हे, तर सार्वजनिक व सरकारी कंपन्यांपुढेही हा प्रस्ताव ठेवला आहे. हा सक्ती करणारा आदेश अर्थातच नाही. या अभियानला सहकार्य करायचे की नाही, याचा निर्णय कंपन्यांनी घ्यायचा आहे. सरकारी कंपन्यांनी यंदा अधिक लाभांश सरकारला द्यावा, असे आदेश तर पूर्वीच सरकारने दिले आहेत.> सरकारी कंपन्यांनी अधिक लाभांश द्यावाकंपनी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या पत्राद्वारे सरकारने केवळ खासगी नव्हे, तर सार्वजनिक व सरकारी कंपन्यांपुढेही हा प्रस्ताव ठेवला आहे. हा काही सक्ती करणारा आदेश अर्थातच नाही. स्वच्छ भारत अभियानला सहकार्य करायचे की नाही, याचा निर्णय कंपन्यांच्या संचालकांनी घ्यायचा आहे. तमाम सरकारी कंपन्यांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक लाभांश सरकारला द्यावा, असे आदेश तर पूर्वीच सरकारने दिले आहेत.