शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

भ्रष्ट नेत्यांसोबत मोदींची ऊठबस; कर्नाटक दौऱ्यात राहुल गांधींची भाजपावर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:15 IST

भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.

चिकमंगळूर : भारताच्या सीमेवर चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. आपले पंतप्रधान सतत भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ज्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, त्या येडीयुरप्पांच्या शेजारी ते व्यासपीठावर बसतात, अशी टीकाही त्यांनी केली.राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौºयावर असून, तिथे रवाना होण्यापूर्वीही त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चीनशी मिठ्या मारून झाल्या, दोन्हीकडील सैन्याने डोकलाममधून माघार घेतल्याचे सांगण्यात आले. पण आता तिथेच चीन हेलिपॅड व विमानतळ उभारत आहे, रस्तेबांधणी करीत आहे. थंडीसाठी आपल्या जवानांच्या तंबूंची सोय करीत आहेत. मात्र त्यावर आपले पंतप्रधान काहीही बोलायलाच तयार नाहीत.चिकमंगळूरमधील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल, अशी खात्री व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर २0१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत मोदी व भाजपाचा पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी गेली चार वर्षे मोठमोठ्या गप्पाच मारत आहेत. मात्र जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. पंतप्रधान मोदी सत्य धर्माचे पालन करीत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.आपणच या देशात सारे काही केले आणि आपण पंतप्रधान होण्यापूर्वी देशात काहीच नव्हते, अशा थाटात मोदी वागत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव असे अनेक पंतप्रधान देशाने पाहिले. मात्र एकही पंतप्रधान या पद्धतीने वागला नाही. आपणच सारे काही आहोत, असे यापैकी एकाही पंतप्रधानाने भासवले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.शृंगेरी पीठाला भेटआणीबाणीनंतर रायबरेलीतून पराभूत झाल्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी चिकमंगळूरमधून १९७८ साली विजयी झाल्या होत्या. त्याच मतदारसंघात आज राहुल गांधी आले होते. तिथे त्यांनी शृंगेरी शारदा पीठालाही भेट दिली. आदी गुरू शंकराचार्यांनी १८व्या शतकात या पीठाची स्थापना केली होती. राहुल गांधी यांनी तिथे जगद्गुरू शंकराचार्य श्री भारती तीर्थ स्वामी यांचेही आशीर्वाद घेतले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी