शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

चीनला टक्कर देण्यासाठी मोदींनी मांडली विकासाची त्रिसूत्री

By admin | Updated: June 8, 2014 19:01 IST

चीनला टक्कर देण्यासाठी देशाला कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ८ - भारताला चीनवर टक्कर द्यायची असेल तर कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीवर भर द्यायची गरज आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. केवळ पदवी घेऊन तरुणाई यशस्वी होणार नसून त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे आहे असेही मोदींनी म्हटले आहे. 

विवेक देबोरॉय यांच्या पुस्तकाचे रविवारी संध्याकाळी दिल्लीतील सात रेसकोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई हे भारत दौ-यावर असतानाच मोदींनी चीनला आर्थिकदृष्ट्या टक्कर देण्यासाठी त्रिसूत्रीच मांडली. यात मोदींनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य केले. चीनला मागे टाकण्यासाठी देशात कौशल्य, वेग आणि प्रमाण या तीन गोष्टींवर भर द्यायची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. देशात तरुणांची संख्या जास्त असून या तरुणांसाठी मनुष्यबळ विकासावर भर देणे गरजेचे आहे. केवळ पदवीचे प्रमाणपत्र घेऊन तरुण यशस्वी होणार नाही. त्यासाठी तरुणांनी विशेष कौशल्य आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले. 

सौरउर्जेवर भर देण्यासोबत उर्जा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हायला हवे. जलसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे सांगतानाच मोदी म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगवर भारताने पाश्चिमात्त्य देशाच्या दृष्टीने न बघता स्वतःची एक भूमिका घेऊन त्यादृष्टीने काम करावे.