शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

पीएमओमधील १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची मोदींनी केली बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांत प्रथमच असे घडले आहे. पीएमओमध्ये प्रदीर्घ काळापासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना बदलून पाठवायचा निर्णय मोदी यांनीच घेतला. साऊथ ब्लॉकमध्ये त्याच विभागात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी शिपाई, कारकून आणि कनिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांना आढळले ही वस्तुस्थिती आहे. अगदी ठरवून राबवलेल्या या धोरणानुसार मोदी यांनी या ‘जुन्या’ किंवा ‘ज्येष्ठ’ समजल्या जाणाºयांना त्यांच्या मूळ विभागात पाठवायचे व नवे रक्त पीएमओमध्ये आणण्याचानिर्णय घेतला. पंतप्रधान कार्यालयाला स्वत:चा असा प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाºयांचा कायम स्वरूपाचा गट (केडर) नसल्यामुळे कर्मचारी वर्ग इतर मंत्रालये आणि विभागांतून प्रतिनियुक्तीवर आणावे लागतात. नव्या धोरणाचा भाग म्हणूनमोदी यांनी पीएमओमधून अगदी तळापासून ते कळसापर्यंत असलेला प्रत्येकाला त्याचे पद काहीही असलेतरी एकदा त्याच्या प्रतिनियुक्तीची मुदत संपली की, बाहेर पाठवायचेच, असा निर्णय घेतला. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांनी हे नवे धोरण मोदी यांच्याच सांगण्यावरून तयार केले असून, ते आता राबवले जात आहे, असे समजते. अधिकारी सात वर्षांपेक्षा (पहिली पाच वर्षे आणि मुदतवाढ मिळालेले आणखी दोन वर्षे धरून) जास्त काळ एका जागेवर राहायलानको, ही मोदी यांची भूमिका आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी