शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण व्यक्ती केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:04 IST

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही.

नवी दिल्ली : मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण हे व्यक्ती केंद्रीत आणि दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसने येथे महाधिवेशनात केली आहे. सरकार मोठ्या देशांसोबतचे संबंध चांगले ठेऊ शकले नाही. पाकिस्तान, चीनसारख्या देशांच्या आव्हानांना तोंड देण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही करण्यात आला.महाधिवेशनात परराष्ट्र धोरणावर सादर प्रस्तावात पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या काळातील परराष्ट्र धोरणाची स्तुती करण्यात आली. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले की, देशाचे परराष्ट्र धोरण राष्ट्रीय सहमतीसह मजबूत राहिलेले आहे. मात्र, भाजपामुळे राष्ट्रीय सहमतीच भंग पावली आहे.काँग्रेसने म्हटले की, परराष्ट्र धोरणाबाबत सद्या भ्रम निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत सद्या जगात संक्रमणाचा काळ आहे. आमच्या परराष्ट्र धोरणापुढेही अनेक आव्हाने आहेत. शेजारी देशांकडून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधानांचे विदेश दौरे फक्त दोन देशांतील व्यवहारापुरतेच मर्यादित राहिले आहेत.पाकिस्तानबाबत अधिक प्रभावी आणि आक्रमक धोरणाचा दावा खोटा आहे. याचे कोणतेही सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. यूपीएच्या काळात भारत- पाकिस्तानातील तणाव कमी झाला होता. आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र धोरण ‘इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटो आॅपर्च्युनिटी’ असू शकत नाही. यासाठी गांभीर्य असायला हवे.

टॅग्स :congressकाँग्रेस