शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मोदी सरकार लागले कामाला

By admin | Updated: June 14, 2014 03:23 IST

काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात परतण्याला प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या पुनर्वसनासाठी मोदींनी पंतप्रधान पॅकेजमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन पाळण्याच्या दिशेने पहिले धडक पाऊल टाकताना काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या कुटुंबाला घरांची पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात परतण्याला प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या पुनर्वसनासाठी मोदींनी पंतप्रधान पॅकेजमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडून त्याबाबत प्रस्ताव मिळाला होता. लवकरच या पॅकेजच्या औपचारिक मंजुरीसह अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.