शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोदी सरकारने सैन्यासाठी काहीच नाही केले - काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:47 IST

दोन वर्षांपूर्वी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ आता प्रसारित केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकार व भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ आता प्रसारित केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकार व भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.सर्जिकल स्ट्राइकच्या वीरगाथेचा वापर भाजपा मतांसाठी करीत असून हा प्रकार निंदनीय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अडचणीत येतात, तेव्हा ते राजकीय फायद्यासाठी सैन्याच्या शौर्याचा वापर करतात, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ आता प्रसारित करण्याचे कारणच नव्हते, भारतीय जवानांविषयी काँग्रेसला कायमच आदर आहे आणि त्यांच्या शौर्याचा अभिमान काँग्रेसलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला आहे. मात्र त्याचा असा राजकीय फायदा उठविण्यासाठी वापर करणे सत्ताधाऱ्यांसाठी लाजिरवाणे आहे, असे सुरजेवाला म्हणाले.सरकार अडचणीत असल्याने सत्ताधाºयांची खेळीमोदी सरकारने संरक्षण खात्याचे बजेट कमी केले, पुरेशी शस्त्रखरेदी केली नाहीत, वन रँक-वन पेन्शन पूर्णत: लागू केले नाही, मात्र याच सैन्याच्या शौर्याचा मोदी सरकार दोन वर्षांनंतर राजकीय फायदा उठवू पाहते, याचे कारणच मोदी सरकार व भाजपा सध्या अडचणीत आहेत. जनता त्यांच्यावर नाराजच नव्हे, तर संतप्त आहे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.