शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

मोदी सरकारची समित्यांना कात्री

By admin | Updated: June 11, 2014 00:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9क् हून अधिक मंत्र्याचे गट आणि उच्चाधिकार प्राप्त मंत्र्यांचे गट गुंडाळले असले तरी त्यांनी काही मंत्रिमंडळाच्या समित्या कायम ठेवण्याचे संकेत दिले आहे.

अनेक मंत्रिगट गुंडाळले : पाचच समित्यांसह काम करणार
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  9क् हून अधिक मंत्र्याचे गट आणि उच्चाधिकार प्राप्त मंत्र्यांचे गट गुंडाळले असले तरी त्यांनी काही मंत्रिमंडळाच्या समित्या कायम ठेवण्याचे संकेत दिले आहे. 
मोदी लवकरच कॅबिनेटची नेमणूक समिती, आर्थिक व्यवहारविषयक  समिती, संसदीय कामकाजविषयक समिती, राजकीय व्यवहारविषयी  समिती आणि सुरक्षाविषयी समित्यांची पुनस्र्थापना करणार आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रंनी सांगितले. 
मोदी स्वत:कडे सर्व अधिकार ठेवू इच्छित असल्याची धारणा बनत असल्याने पीएमओने स्पष्ट केले की,  केवळ तेच मंत्रिगट आणि उच्चाधिकार प्राप्त मंत्रिगट भंग करण्यात आले जे मंत्रिमंडळ कामकाज नियमाच्या तरतुदीनुसार बंधनकारक नाहीत.          
या समित्या केवळ विविध मंत्रलयात मतैक्य घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्णयाला विलंब होत होता. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, राजकीय, सुरक्षा, नेमणूक, आर्थिक आणि संसदीय कामकाज या सारख्या बंधनकारक असलेल्या मंत्रिमंडळ समित्या भंग केल्या जातील. 
पंतप्रधानांनी समित्यांची संख्या घटवण्यास प्रारंभ देखील  केला असून, त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्याकडे सोपवली जात आहे. 
उदाहरणार्थ, मंत्रिमंडळाची निवास समिती भंग करण्यात आली असून, नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्याकडे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना काही अडचण आल्यास तो विषय थेट पंतप्रधानांसमोर ते आणू शकतील.
 
4पंतप्रधानांनी स्थायी समित्या देखील भंग केल्या आहेत. यामध्ये (1) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती, (2) दर निश्चित समिती (प्राईसेस), (3) जागतिक व्यापार संघटनेविषयक समिती (4) आधार कार्ड विषयक समितीचा समावेश आहे.