शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार 2024पर्यंत बनवणार 100 नवी विमानतळं; 1 हजार हवाई मार्ग उघडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 12:14 IST

पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

नवी दिल्लीः पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मोदी सरकार 2024पर्यंत 100 नवी विमानतळं बनवण्याच्या विचारात असून, सरकारच्या प्रस्तावानुसार एक हजार नवे हवाई मार्गे सुरू करण्यात येणार आहेत. हे मार्ग छोटी शहरं आणि गावांना जोडणार आहेत. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत 2025पर्यंत मूलभूत पायाभूत सुविधा आणखी विकसित होणार आहेत. बैठकीतल्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, प्रत्येक वर्षी 600 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पाच वर्षांत विमानांची संख्या दुप्पट म्हणजे 1200पर्यंत नेण्याचीही चर्चा सुरू आहे. अर्थव्यवस्था सध्या सुस्तावलेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारनं गेल्या महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्येही कपात केली होती. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, शेजारील देश चीनमध्ये विमानतळांची संख्या वेगानं वाढत आहे. चीननं 2035पर्यंत 450 व्यावसायिक विमानतळ बनवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. जी 2018 तुलनेत दुप्पट आहे. तीन वर्षांपूर्वी भारतात फक्त 75 रनवे कार्यरत होते. मोदी सरकारनं आतापर्यंत 38 विमानतळांना देशाच्या एव्हिएशन मॅपशी जोडलेलं आहे. मोदी सरकार पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

टॅग्स :Airportविमानतळ