शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भ्रूणहत्या संपविण्यासाठी मोदींनी दत्तक घेतले गाव

By admin | Updated: November 8, 2014 03:05 IST

कन्या भ्रूणहत्या संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील जयापूर हे गाव दत्तक घेत एक आदर्श घालून दिला.

वाराणसी : कन्या भ्रूणहत्या संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील जयापूर हे गाव दत्तक घेत एक आदर्श घालून दिला. आपले प्रश्न सोडविण्यासाठी सरकारवर अवलंबून राहणे सोडा, असे भावनिक आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले. कन्या भ्रूणहत्येमुळे सामाजिक घडी विस्कटण्याचा धोका असून या गंभीर प्रश्नाशी संबंधित अनेक मुद्यांना त्यांनी हात घातला. गेल्या ६० वर्षांपासून या गावाची स्थिती न सुधारण्यामागे दिल्ली आणि लखनौतील राजकारण आहे. बड्या लोकांनी बड्या बाता ठोकल्या; पण त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. मी एक छोटा माणूस असून छोट्या गोष्टींमधून बदल घडवून आणणार आहे. महिलांची भरगच्च गर्दी असलेल्या या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, मुलींकडे बोजा म्हणून पाहणाऱ्या लोकांनी स्त्रीविना जग राहिल्यास मनुष्य कसा जगेल याचा विचार करावा. एक हजार मुलांपैकी केवळ ८०० मुली जन्मतात. तुम्ही मातेच्या गर्भातच मुलीला ठार मारत असाल तर भ्रूणहत्या कोण रोखणार? हे काम सरकार करेल काय? त्यामुळे प्रत्येक बाबीसाठी सरकारवर अवलंबून राहणे सोडा, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)