शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 13:14 IST

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पणजी: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या विमानातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

या प्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नियमित उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. या अपघातातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे का? मग 'हे' काम लवकर करा, अन्यथा...

हे विमान गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. यात वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही. २००४ आणि २०१० मध्ये भारताने रशियाकडून एकूण ४५ MiG-29K खरेदी केली. २३ जून २०११ रोजी एक रशियन मिग-29K ट्रेनर विमान क्रॅश होऊन दोन्ही वैमानिक ठार झाले होते. त्यानंतरच या विमानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ लागले होते.

टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल