शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 13:14 IST

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पणजी: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या विमानातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

या प्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नियमित उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. या अपघातातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे का? मग 'हे' काम लवकर करा, अन्यथा...

हे विमान गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. यात वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही. २००४ आणि २०१० मध्ये भारताने रशियाकडून एकूण ४५ MiG-29K खरेदी केली. २३ जून २०११ रोजी एक रशियन मिग-29K ट्रेनर विमान क्रॅश होऊन दोन्ही वैमानिक ठार झाले होते. त्यानंतरच या विमानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ लागले होते.

टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल