शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

रेल्वे रद्द झाल्यास मिळणार मेसेज

By admin | Updated: June 26, 2015 23:44 IST

आरक्षण करण्यात आलेली रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास संबंधित प्रवाशाला आता त्याच्या मोबाईल क्रमांकावर यासंदर्भातील संदेश मिळणार आहे.

नवी दिल्ली : आरक्षण करण्यात आलेली रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास संबंधित प्रवाशाला आता त्याच्या मोबाईल क्रमांकावर यासंदर्भातील संदेश मिळणार आहे. मात्र, ही सुविधा सुरुवातीला रेल्वे जिथून सुटणार आहे, तेथील प्रवाशांना मिळेल. रेल्वेने प्रवाशांच्या गैरसुविधा दूर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रवाशांच्या हितासाठी लघुसंदेश अर्थात एसएमएस सेवा सुरू केली आहे. आरक्षित रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास यासंदर्भातील लघुसंदेश संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविला जाईल. सध्या केवळ रेल्वे सुटणार असलेल्या ठिकाणी चढणाऱ्या आरक्षित प्रवाशांनाच लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. येत्या काळात या सेवेचा विस्तार करण्यात येणार असून मार्गातील सर्व स्थानकांचा यात समावेश केला जाईल. आरक्षणावेळी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आरक्षण अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अवश्य नोंदवावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)