शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मायावती यांचे सरकार होते कार्यक्षम; योगींच्या मंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:00 IST

मायावती यांच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था ही मागील सपा म्हणजे अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळातील सरकारपेक्षा चांगली होती.

लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत उत्तर प्रदेशातील भाजपाचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावती यांच्या तत्कालीन सरकारचे कौतुक केले आहे. मायावती यांचे सरकार अतिशय कार्यक्षम होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.एका मुलाखतीत मौर्य म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती तर, उच्चस्तरीय चौकशीची गरज पडली नसती. माजी मुख्यमंत्री मायावती यांचे अधिकाऱ्यांवर थेट नियंत्रण असे. त्यांनी अतिशय कुशलतेने काम केले. या प्रकरणात भाजपाचे आमदार कुलदीप सिंग सेंंगर हेच प्रमुख आरोपी आहेत. हे विधान व्हायरल होताच मौर्य यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले की, मायावती यांच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था ही मागील सपा म्हणजे अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळातील सरकारपेक्षा चांगली होती. (वृत्तसंस्था)बसपा ते भाजपा प्रवासमौर्य म्हणाले की, मायावती यांच्या सरकारमधील चांगल्या बाबी आणि उणिवाही आपण दाखविल्या आहेत. त्यांच्या काळात भ्रष्टाचारही अधिक होता. ६४ वर्षीय मौर्य यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला सोडचिठ्ठी दिली होती. तत्पूर्वी, त्यांनी बसपावर आरोप केला होता की, त्यांचे नेते तिकिटांची विक्री करत आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

टॅग्स :mayawatiमायावती