शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान

By बाळकृष्ण परब | Updated: January 25, 2021 23:03 IST

India china faceoff : भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या कर्नल संतोष बाबूंसह २० जणांना वीरमरण आले होते. मात्र धारातीर्थी पडण्यापूर्वी या वीर जवानांनी चीनचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. दरम्यान, भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, तर इतर पाच जवानांना वीरता पदक जाहीर करण्यात आले आहे.कर्नल संतोष बाबूंना त्यांच्या शौर्यासाठी मरणोपरांत महावीर चक्र जाहीर झाले आहे. तर नायब सुभेदार नुडूराम सोरेन, हवालदार के. पिलानी, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना वीरता पदक जाहीर झाले आहे. तर हुतात्मा मेजर अनुज सूद यांना काश्मीर खोऱ्यातील उत्कृष्ट कामासाठी शौर्य चक्र जाहीर झाले आहे.लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती असताना चिनी सैन्याकडून घुसखोरी हाणून पाडण्याच्या मोहिमेवर कर्न संतोष बाबू आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी निघाले होते. त्यावेळी गलवान खोऱ्यात तुंबळ चकमक होऊन भारताचे २० जवान धारातीर्थी पडले होते. तर भारतीय जवानांनी चीनच्या ४० हून अधिक सैनिकांना ठार केले होते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान