शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:12 IST

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. पंतप्रधानांनी सुरक्षा भंगावर न बोलून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला.

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला. विजय चौक येथे खरगे म्हणाले की, लोकशाहीत बोलणे हा विरोधकांचा अधिकार असून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना संसदेत पोहोचवणे, ही खासदारांची जबाबदारी आहे. संसद ही मोठी पंचायत आहे. कोणी संसदेत बोलायचे नसेल तर मग कोठे बोलायचे?विरोधी पक्षाचे खासदार सभापती धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावर बोलू देण्याची विनंती वारंवार करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्य कामकाजात अडथळा आणत आहेत. यावरून भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला. खरगे यांनी सरकारला लोकशाही पद्धतीने वागण्याचे आवाहनही केले.

मूळ मुद्यावरून भरकटवणे हेच कामजातनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर गप्प राहिल्यानंतर आता सरकार शेतकरी व जातीबद्दल बोलत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. मोडतोड करणे, मूळ मुद्यांवरून भरकटवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद