शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट करणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:43 IST

भाजपा मराठी प्रकौष्ठच्यावतीने फडणवीस यांचा नागरी सत्कार दिल्लीतील महाराष्ट्र रंगायतनमध्ये करण्यात आला. 

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र नेहमीच दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला आहे. आताही मराठी माणूस दिल्लीतील भ्रष्टाचारी सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. भाजपा मराठी प्रकौष्ठच्यावतीने फडणवीस यांचा नागरी सत्कार दिल्लीतील महाराष्ट्र रंगायतनमध्ये करण्यात आला. 

यावेळी फडणवीस म्हणाले की, दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार भ्रष्ट आहे. दिल्लीला वाचवायचे असेल तर दिल्लीत डबल इंजिनचे सरकार पाहिजे. मराठी माणसाने नेहमीच देशाचा विचार केला आहे. आताही दिल्लीत स्थायिक झालेला मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 

दिल्लीत येण्यापूर्वी मी अण्णा हजारे यांना भेटून आलो. त्यांनी सांगितले की, केजरीवाल देशातील सर्वात भ्रष्ट व्यक्ती आहे. गेल्या १० वर्षात आप सरकारने खोटे बोलण्याचे धोरण ठेवले आहे. खोटेपणा आणि भ्रष्टाचार या स्पर्धेतील दोन्ही बक्षिसे आप सरकारलाच जातील. पंतप्रधान मोदी यांच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा विकास होत आहे, तसेच दिल्लीतही होणारच, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘दिल्लीतील मराठी माणसाच्या अपेक्षा’ वैभव डांगे म्हणाले की, गलाई कामगारांना पोलिस आणि प्रशासनाचा त्रास सहन करावा लागतो. मराठी लोकांनी मंदिर बांधले आहेत पण रस्ते नीट नाहीत. दिल्लीत दोन मराठी शाळा आहेत. मराठी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी मदतीची गरज आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हायला हवे. दिल्लीतील मराठी माणूस महाराष्ट्र सरकारकडे पालक म्हणून पाहतो. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूक