शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

'आसाम'मधील विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल - मोदी

By admin | Updated: May 19, 2016 22:33 IST

आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. संसदीय समितीच्या बैठकीस जाण्याआधी भाजपच्या मुख्यालयामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांशी काही काळासाठी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
भाजपला देशातील सर्व भागांमध्ये स्वीकारले जात असल्याचे आसाममध्ये मिळालेल्या विजयामधून दिसून आले आहे. लोकशाहीसाठी हा पोषक विजय आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत, असेही मोदी म्हणाले. 
 
याचबरोबर या निकालांमधून "सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळाल्याचेही,‘ पंतप्रधानांनी सांगितले. आज लागलेल्या निकालांमधून भाजपवरील मतदारांचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. या विजयाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षामधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोदी यांनी यावेळी आभार मानले.