शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

'आसाम'मधील विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल - मोदी

By admin | Updated: May 19, 2016 22:33 IST

आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. संसदीय समितीच्या बैठकीस जाण्याआधी भाजपच्या मुख्यालयामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांशी काही काळासाठी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
भाजपला देशातील सर्व भागांमध्ये स्वीकारले जात असल्याचे आसाममध्ये मिळालेल्या विजयामधून दिसून आले आहे. लोकशाहीसाठी हा पोषक विजय आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत, असेही मोदी म्हणाले. 
 
याचबरोबर या निकालांमधून "सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळाल्याचेही,‘ पंतप्रधानांनी सांगितले. आज लागलेल्या निकालांमधून भाजपवरील मतदारांचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. या विजयाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षामधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोदी यांनी यावेळी आभार मानले.