शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

'आसाम'मधील विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल - मोदी

By admin | Updated: May 19, 2016 22:33 IST

आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. संसदीय समितीच्या बैठकीस जाण्याआधी भाजपच्या मुख्यालयामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांशी काही काळासाठी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
भाजपला देशातील सर्व भागांमध्ये स्वीकारले जात असल्याचे आसाममध्ये मिळालेल्या विजयामधून दिसून आले आहे. लोकशाहीसाठी हा पोषक विजय आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत, असेही मोदी म्हणाले. 
 
याचबरोबर या निकालांमधून "सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळाल्याचेही,‘ पंतप्रधानांनी सांगितले. आज लागलेल्या निकालांमधून भाजपवरील मतदारांचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. या विजयाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षामधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोदी यांनी यावेळी आभार मानले.