शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

'आसाम'मधील विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल - मोदी

By admin | Updated: May 19, 2016 22:33 IST

आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. संसदीय समितीच्या बैठकीस जाण्याआधी भाजपच्या मुख्यालयामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांशी काही काळासाठी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
भाजपला देशातील सर्व भागांमध्ये स्वीकारले जात असल्याचे आसाममध्ये मिळालेल्या विजयामधून दिसून आले आहे. लोकशाहीसाठी हा पोषक विजय आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत, असेही मोदी म्हणाले. 
 
याचबरोबर या निकालांमधून "सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळाल्याचेही,‘ पंतप्रधानांनी सांगितले. आज लागलेल्या निकालांमधून भाजपवरील मतदारांचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. या विजयाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षामधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोदी यांनी यावेळी आभार मानले.