शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

By प्रसाद गो.जोशी | Updated: August 13, 2019 06:25 IST

‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

श्रीनगर : ‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता कायम राहावी म्हणून संचारबंदीसह आणखी काही निर्बंध आहेत. त्यामुळे काश्मिरी नागरिकांचे विवाह, घरगुती सोहळे रद्द झाल्याचे नातेवाईक, निमंत्रितांना कळावी म्हणून वृत्तपत्रात जाहिरात दिल्या जात आहेत.अशा अनेक जाहिरातींनी श्रीनगर येथील ‘ग्रेटर काश्मीर' वर्तमानपत्राचे पान भरून गेले आहे. इंटरनेट, लँडलाईन, मोबाइल सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या कारणामुळे विवाह सोहळे तसेच इतर समारंभ अडचणीत आले होते. काश्मीर खोºयातील जनतेचा परस्परांशी संपर्क होणेही कठीण बनले होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून काश्मीरमध्ये संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केली. (वृत्तसंस्था)अन्य राज्यांतील काश्मिरींपुढेही पेचकाश्मीरमधील जे विद्यार्थी दिल्ली व अन्यत्र शिकत आहेत किंवा जे काश्मिरी नागरिक अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. काही जणांच्या घरात होणारे विवाह रद्द झाल्याची बातमीही या लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकली नव्हती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370